जे. के. जाधव नॉलेज सेंटर

1984 साली भारतीय ग्रामीण पुनर्रचना या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर इतर संस्थांची स्थापना केली, सादर संस्थेमार्फत सध्या दोन व्यवस्थापन संस्था (एम. बी. ए.), (एम.सी.ए.), सहा महाविद्यालये, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय, चार अभियांत्रिकी पदविका महाविद्यालये, दहा कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालये, दोन बी. एड. महाविद्यालये, दोन आय. टी. आय. संगणक प्रशिक्षण केंद्रे इत्यादि उपक्रम चालू आहे. यापैकी काही महत्वाचे उपक्रम पुढील प्रमाणे आहेत.

इतर सामाजिक उपक्रम आणि संस्थापक
© Copyright 2023 - B.G.P.S | Design & Developed By